शनिवार, दिसंबर 17, 2022

ख़ामोश इल्तिज़ा

ख़ामोश लब हैं झुकी हैं पलकें, दिलों में उल्फ़त नई-नई है,
अभी तक़ल्लुफ़ है गुफ़्तगू में, अभी मोहब्बत नई-नई है।

अभी न आएँगी नींद तुमको, अभी न हमको सुकूँ मिलेगा
अभी तो धड़केगा दिल ज़ियादा, अभी मुहब्बत नई नई है।

बहार का आज पहला दिन है, चलो चमन में टहल के आएँ
फ़ज़ा में ख़ुशबू नई नई है गुलों में रंगत नई नई है।

जो खानदानी रईस हैं वो मिज़ाज रखते हैं नर्म अपना,
तुम्हारा लहजा बता रहा है, तुम्हारी दौलत नई-नई है।

ज़रा सा क़ुदरत ने क्या नवाज़ा के आके बैठे हो पहली सफ़ में
अभी क्यों उड़ने लगे हवा में अभी तो शोहरत नई नई है।

बमों की बरसात हो रही है, पुराने जांबाज़ सो रहे हैं
ग़ुलाम दुनिया को कर रहा है वो जिसकी ताक़त नई नई है।

शनिवार, सितंबर 03, 2022

स्टैच्यू ऑफ लव

इस्पात में ढली एक अधूरी प्रेम कहानी 

दुनिया की कुछ सबसे चर्चित और दुखद प्रेम कहानियों में एक है अली और नीनो की प्रेम कहानी। बीसवी सदी की इस प्रेम कथा का नायक था अजरबैजान का एक मुस्लिम युवा अली और नायिका थी जार्जिया के राजवंश की इसाई राजकुमारी नीनो। 

अलग धर्मों, संस्कृतियों और परिवेश से आने वाले इन प्रेमियों ने एक दूसरे को पाने के लिए बहुत संघर्ष किए। शादी के बाद भी उनका संघर्ष ख़त्म नहीं हुआ। यह संघर्ष था एक दूसरे के अलग जीवन-मूल्यों से तालमेल बिठाने का। 

नीनो को मुस्लिम परिवेश में हरम की बंधी हुई ज़िंदगी रास नहीं आई। अली को भी अपना देश छोड़कर उन्मुक्त पश्चिमी जीवन मूल्यों के बीच रहना स्वीकार नहीं हुआ । 

पहले विश्वयुद्ध और रूस की क्रांति की पृष्ठभूमि में पनपी इस प्रेम कहानी का त्रासद अंत हुआ रूस की लाल सेना के अजरबैजान पर हमले के साथ। 

अली इस युद्ध में मारा गया। नीनो को बच्चे के साथ जार्जिया पलायन करना पड़ा। उनकी दुखांत प्रेम-कहानी ने अजरबैजान और जार्जिया के लोकजीवन पर गहरा असर छोड़ा था। उनके प्रेम पर गीत, कहानियां, उपन्यास लिखे गए। नाटक खेले गए और फ़िल्में भी बनी। 

उनके जीवन पर लेखक कुरबान सैद के उपन्यास 'अली एंड नीनो' का शुमार दुनिया में सबसे अधिक भाषाओं में छपने और बिकने वाली किताबों में होता है। इस उपन्यास के आधार पर ब्रिटेन में आसिफ़ कपाड़िया के निर्देशन में इसी नाम से कुछ वर्षों पूर्व एक विख्यात फिल्म भी बनी थी। 

लेकिन दोनों प्रेमियों को सबसे बेहतरीन श्रद्धांजलि दी जार्जिया के एक मूर्तिकार तमारा क्वेसितादज़े ने। 

तमारा ने जार्जिया के शहर बतुमी के समुद्र तट पर अली और नीनो की तेईस-तेईस फीट ऊंची स्टील की मूर्तियां बनाई। 

'स्टेचू ऑफ़ लव' नाम से प्रसिद्द ये दोनों विशाल मूर्तियां एक दूसरे की आंखों में झांकती हुई खड़ी हैं। कंप्यूटर से संचालित इन मूर्तियों की प्रेम की यात्रा हर शाम आरम्भ होती हैं। 

दोनों मूर्तियां बहुत आहिस्ता-आहिस्ता एक दूसरे की ओर बढ़ती हैं। दोनों के शरीर कुछ पलों के लिए एक दूसरे में समाते हैं, ठहरते हैं और फिर आहिस्ता-आहिस्ता अलग हो जाते हैं। बिल्कुल उनकी प्रेमकथा की तरह। 

मिलन और ज़ुदाई के इन लम्हों का साक्षात्कार करने रोज़ ही सैकड़ों स्थानीय लोग और पर्यटक समुद्र-तट पर एकत्र होते हैं। 

दो प्रेमियों की एक असफल प्रेमकथा को मूर्त करने की कला और विज्ञान की यह मिलीजुली कोशिश लोगों की आंखें नम कर देती है।

मंगलवार, जुलाई 26, 2022

लाईन मारणे -एक अभूतपूर्व कला

*लाईन मारणे - एक अभूतपूर्व कला*

आता ही कला हळूहळू पडद्याआड गेली आहे . फक्त बघून ओळख नसताना सुद्धा एखाद्या आवडत्या मुलीला आपल्या प्रेमात पाडायचे हीच ती कला म्हणजे 'लाईन मारणे !'  

'लाईन मारणे' ही एक शास्त्रीय संकल्पना होती . वर्गातली किंवा एरियातली एखादी सुंदर मुलगी आवडली की मग ही प्रोसेस सुरू व्हायची . ती आवडलेली मुलगी कितीतरी जणीत भन्नाट वगैरे असायची . तिचे एकूणच वर्णन करताना शब्द की काय म्हणतात ते अपुरे पडायचे . मग प्रोसेसची पुढली पायरी , जर ती आपल्या एरियात राहणारी असेल तर तिचे पूर्ण नाव , राहते कुठल्या चाळीत , शाळेत आहे की कॉलेजला , रोज किती वाजता घरातून बाहेर पडते , कशी जाते , बरोबर कुणी असते की एकटीच जाते , हा सगळा अभ्यास केला जायचा . मग तिच्या येण्याजाण्याच्या वाटेवर ती व्यवस्थित दिसेल असे उभे राहून नुसतेच रोज तिला डोळे भरून पाहणे आणि उसासे टाकणे सुरू व्हायचे . मुलगा एकटा उभा असेल तर लोक हसतील म्हणून एखादा फुकटा मित्र सोबतीला घेऊन यथासांग उभे रहायचे . त्या बदल्यात मित्राला वडापाव , लिंबू सरबत  अगदीच डोक्यावरून पाणी म्हणजे वन बाय टू चायनीज सूप पाजायचे कबूल करायचे म्हणजे झाले . दोन दोन दिवसांनी उभे राहण्याची जागा चार पाच फुटांनी इकडे तिकडे केली की झाले . इतक्यात तिचा दुसरा कुणी जवळचा आहे का , असेल तर किती जवळचा आहे वगैरे गृहपाठ पार पडलेला असायचा . लाईन क्लिअर आहे म्हटल्यावर मग गाडी पुढे जायची .

आतापर्यंत तिचे कॉलेज , शाळा यांपैकी कुठे शक्य असेल तेवढी माहिती काढून झालेली असायची . एखादी ओळख काढून झालेली असायची . उद्देश एकच जास्तीत जास्त वेळा तिला बघता यावे . हळूहळू तिला येताना बघून ती जवळ आल्यावर मित्राशी बोलतोय असे दाखवून तिला ऐकू जाईल असे काहीतरी सूचक बोलणे सुरू व्हायचे . ही खरी परीक्षा असायची . आता बघा की जर तिने तिच्यावरून केलेल्या कॉमेंटवर प्रतिसाद दिला तर पुढे प्रगती करता यायची ना ! म्हणजे हे लाईन बहाद्दर एक दोनदा प्रयत्न करून थांबायचे नाहीत , किमान महिनाभर हे असे चालायचे . एकूण तीन प्रकारे याचा अभ्यास केला जायचा . एक ती अजिबात लक्ष देत नाही , दुसरा ती रागाने बघते आणि तिसरा ती लाजते किंवा लाजून हसते . पहिल्या दोन प्रकारात आपला हिरो लवकर हार मानायचा नाही , तसाच तिसऱ्या प्रकारात लवकर हरखून पण जायचा नाही . सगळे ग्रहमान जुळून आले की मग तीही पाघळायची , असेच व्हायचे खूपदा !

पुढली स्टेप म्हणजे प्रत्यक्ष ओळख , बरीचशी औपचारिक ! इकडची पार्टी तेवढीच धाडसी असेल तर मग भेटायला बोलावणे व्हायचे . असेच शिवाजी पार्क चौपाटी किंवा वरळी सी फेस ! लगेच कुठे ? आहो अजून  तिकडच्या पार्टी कडून 'हो' कुठे आलाय ? 

'हो' म्हणायला किमान आठ दहा दिवस असेच निघून जायचे . इकडच्या पार्टीची अविरत धडपड सुरू असायची , एखाद्या कॉमन मैत्रिणीकडून पुन्हा विचारणे व्हायचे . मग आढेवेढे घेत होकार यायचा तोही तहाच्या काही अटी घेऊनच !
एकटी भेटणार नाही , बरोबर मैत्रीण पण असेल , जास्त वेळ भेटणार नाही , सुट्टीच्या दिवशी अजिबात नाही आणि सगळ्यात मोठ्ठी अट म्हणजे 'फक्त भेटायचे!' अनुभवी लोकांनी याचा अर्थ व्यवस्थित काढला असेल , तोच तो ! अशी सुरवात व्हायची .
प्रतिक्षा संपून मग तो दिवस उजाडायचा . आमचा हिरो मस्तपैकी दाढी करून टी शर्ट जीन्स घालून अंगावर भरपूर ब्रूट्स मारून भेटायला जायचा . ती सुद्धा ठेवणीतला ड्रेस घालून बऱ्यापैकी मेकअप करून आपल्या मैत्रिणी बरोबर मग चौपाटीवर यायची . सोशल डिस्टन्स ठेवून मग वाळूत बसायचे तिघेजण . तिची मैत्रीण असल्याकारणाने तो पण मग त्याला माहित असणारी सगळी माहिती पुन्हा विचारायचा .  म्हणजे कुठल्या चाळीत राहते , कुठल्या कॉलेजमध्ये आहे , एफ वायला आहे की एस वाय ला , वगैरे वगैरे . ती आधी तिला किती सख्खे आणि किती मानलेले भाऊ आहेत ते सांगायची . कुठल्या भावाने कुणाला कसा दम दिला आहे हे ओघाओघात सांगून मोकळी व्हायची . हे म्हणजे तिची डिफेन्स सिस्टीम किती भक्कम आहे याचा एक ट्रेलर असायचा . आपल्या हीरोला त्याने काडीमात्र फरक पडायचा नाही . थोडी भीड चेपल्यानंतर मग थोड्या हलक्याफुलक्या गप्पा व्हायच्या . नंतर पाणीपुरी की शेवपुरी यावर चर्चा व्हायची . शेवपुरी आवडत असेल तरी ती म्हणाली म्हणून पाणीपुरी आवडते असे कबूल करून मोकळे व्हायचा . त्यानंतर तीन पाणीपुरी , पुढे विषय निघाला आणि हीरोचे बजेट असेल तर एक कालाखट्टा बर्फाचा गोळा व्हायचा . बजेट असायचेच , म्हणजे त्याच्याकडे शे दोनशे असतील तरीही शुभचिंतक मित्रांनी अजून पन्नास एक रुपये देऊन ठेवलेले असायचे , मित्र असतातच असे ! आतापर्यंत शहाणी असेल तर ती मैत्रीण दोघांना थोडा थोडा स्पेस देऊ लागलेली असायची . मग निघता निघता पुढल्या भेटीची वेळ ठरायची . तो मैत्रिणीची नजर चुकवत तिला सुचवायचा की पुढल्या वेळी एकटी भेट , ती सुद्धा मग लाजत लाजत कपाळावर आलेले केस एका हाताने नाजूकपणे मागे सारत 'हो' म्हणून नजर चुकवायची . निरोप घेताना शेजारच्या काकूंच्या घरातला फोन नंबर ती द्यायची आणि कुठल्या वेळेला फोन करायचे ते सांगायची . सहसा पुढल्या भेटीची तारीख आणि वेळ पहिल्या भेटीतच ठरायची आणि ती पाळली जायची . 

काय म्हणालात ? नाही हो , कुठले व्हाट्सएप , फेसबुक आणि इन्स्टाग्राम ? मोबाईल फोन ही कल्पना सुद्धा स्वप्नात नव्हती . पण हे लाईन मारणारे बहाद्दर आणि सगळ्याच मुली शब्द पाळायच्या , वेळ पाळायच्या . सहसा तीच त्याच्याबरोबर बोहल्यावर चढायची . छान संसार फुलायचा . गेले ते दिवस . एक सृजनशील , लाघवी आणि क्रांतिकारी प्रथा आज बंद पडली आहे ....!!😃

     

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

शनिवार, जुलाई 23, 2022

पुलिस में नौकरी लगने के कुंडली में योग - एस्ट्रोलॉजर मोहन

||#पुलिस_ऑफिसर_बनना_चाहते_है_क्या_बनेंगे?|| किस नौकरी या क्षेत्र में कैरियर हो पायेगा आदि इसके लिए हम शुरू से ही प्रयत्नशील रहते है उसी क्षेत्र की पढ़ाई करते है आदि आज इसी बारे में से पुलिस ऑफिसर क्या बन पाएंगे और पुलिस में पुलिस ऑफिसर/अधिकारी बन पाएंगे या नही और पुलिस में जाना चाहते है तो पुलिस में नौकरी हो पाएगी या नही और पुलिस में नौकरी है तो किस स्तर की और पुलिस में बड़े पद पर अधिकारी बन पाएंगे या पुलिस में सामान्य पुलिस नौकरी मिल पाएगी आदि। पुलिस के लिए कुंडली का #तीसरा_भाव और #तीसरे_भाव_स्वामी सबसे ज्यादा बलवान होना जरूरी है क्योंकि यही पुलिस का भाव या घर है बाकी छठा भाव/छठे भाव स्वामी भी कही न कही बलवान होना चाहिए क्योंकि यह चोर/अपराध, लड़ाई झगड़े की शांति मतलब पुलिस के जो काम होते है वह छठे भाव मे आते है साथ ही अब #दसवें_भाव और #दसवें_भाव_स्वामी भी बहुत बलवान और मजबूत होने चाहिए और पुलिस विभाग ग्रह मंगल है और सूर्य गुरु उच्च अधिकारी बनाने वाले है।। #अब दसवें भाव या दसवे भाव स्वामी का सम्बन्ध तीसरे भाव स्वामी, तीसरे भाव से शुभ शक्तिशाली स्थिति में बन रहा है और छठा भाव/भाव स्वामी मजबूत है तब पुलिस अधिकारी बन जाएंगे, दसवाँ भाव सामान्य स्थिति में हुआ तब केवल पुलिस में छोटे पद पर रहेंगे। जन्मकुंडली/दशमांश किसी में भी पुलिस के योग हो तब पुलिस में चले जायेंगे।। #अब कुछ उदाहरणों से समझते है पुलिस अधिकारी या पुलिस में बड़े पद पर किन लोगों का सलेक्शन हो पायेगा या नौकरी हो पाएगी आदि?? #उदाहरण_अनुसार_तुला_लग्न1:- तुला लग्न में तीसरे भाव और तीसरे भाव स्वामी गुरु बलवान होलर दसवे भाव मे बैठे है या दसवे भाव स्वामी शुभ बलवान सेसम्बन्ध बना रहे हैं साथ ही चन्द्रमा यहाँ सूर्य बुध के साथ भी राजयोग में हैं तब पुलिस में बड़े पद पर अधिकारी बन जाएंगे, चन्द्रमा सामान्य स्थिति में है तब पुलिस में केवल पुलिस की सामान्य नौकरी मिल जाएगी।। #उदाहरण_अनुसार_वृश्चिक_लग्न2:- वृश्चिक लग्न में तीसरे भाव स्वामी शनि बलवान शुभ होकर दसवें भाव स्वामी बलवान सूर्य से सम्बन्ध बनाकर बैठे है कुंडली मे और मंगल बलवान होकर दसवे भाव मे बैठा है या दसवे भाव को देख रहा है या फिर सबसे अच्छी स्थिति दसवे भाव स्वामी सूर्य से मंगल का सम्बन्ध है तब पुलिस में अच्छे पद मिल जाएगा, गुरु का भी सम्बन्ध हुआ तब सोने पर सुहागा वाली बात होगी।। #उदहारण_अनुसार_मकर_लग्न3:- मकर लग्न में दसवे भाव स्वामी शुक्र बलवान होकर तीसरे भाव स्वामी बलवान गुरु से सम्बन्ध बनाकर बैठा मंगल भी साथ है और तीनों ग्रह अच्छी स्थिति में बलवान है तब पुलिस में अच्छे पद पर नौकरी मिल जाएगी।। जन्मकुंडली/दशमांश कुंडली किसी मे भी पुलिस में जाना लिखा है तब पुलिस में नौकरी ,अधिकारी पद मिल जाएगा, जन्मकुंडली/दशमांश कुंडली दोनों में ही पुलिस में जाना ,पुलिस में अच्छे पद पर नौकरी आदि लिखी है तब बहुत अच्छी बात और मजबूत स्थिति हैं।

सोमवार, मई 02, 2022

काळी_बायको_का_नको



काळी_बायको_का_नको? गोऱ्या बायकोत असे काय विशेष असते..? तर पहा संपूर्ण लेख


नमस्कार मित्रांनो, कालच माझ्या इनबोक्स मध्ये माझ्या एका प्रेमळ मित्राचा मेसेज आला त्याने मला प्रश्न विचारला की त्याला एक स्थळ सांगून आले आहे, पण मुलगी काळ्या वर्णाची आहे. मला सांग मी काय करू? मी द्विधामनःस्थितीत आहे. मला लग्न तर करायचे आहे. मी काल घरी निघण्याच्या घाईत हा प्रश्न आला होता. मी त्याला सागितले, ही तुझी खाजगी बाब आहे.. तूच काय तो निर्णय घे.

पण नाही तो ऐकतच नव्हता.. आताच सांग. मी अशा प्रश्नाची लगेच उत्तर देत नाही.. सांगितले उद्या विचार करून सांगतो. पण सांगतो म्हणून मी वेळ मागितली होती पण नंतर ह्या प्रश्नाने माझे २-३ तास खर्ची घातले कारण आज हा एक सा माजिक प्रश्न होता. नुसता टाळून चालणारा नव्हता.

आज मी त्याला फोन करून सांगितले.. कर बिनधास्त… काही काळजी नसावी. कारण सध्याच्या तरूणांना बायको सुंदर हवी…गोरी हवी… आणि हुशारही हवी असेच वाटते. जग बदललं पण बाहेरील सौंदर्याची पूजा करणारा काळ बदलला नाही. मुलगा असो की मुलगी सगळ्यांना सुंदर बायको किंवा हॅन्डसम नवरा पाहिजे. पण मला वाटते सौंदर्याची देणगी निसर्ग निर्मित आहे.

आई-वडीलांच्या गुणसूत्रावर मुलांच्या चेहरेपटाची निर्मिती होते कधी कधी निसर्गाची देणगी म्हणून एखाद्याला सौंदर्य मिळते व त्याची प्रशंसाही होते. इतिहास साक्ष आहे अनेक ल ढाया आणि यु ध्द सौंदर्यवतींच्या प्राप्तीसाठी झाल्या. सौंदर्याच्या जोरावर कुणाला यश मिळते तर सौंदर्य कुणासाठी घातक बनते. जर लग्नबंधनात स्वभावापेक्षा जर रंगाला महत्त्व दिलं जात असेल तर अशा साथीदाराचा संपूर्ण आयुष्यासाठी स्वीकार करावा का?

हा प्रश्न महिलांना पडायलाच हवा. फॅशन इंडस्ट्रीने आपल्यासारख्या तरुणांना स्टायलिंगचं एवढं वेड लावलंय की, की सर्वाना सुंदर बायको हवी… चित्रपटातील सिनेतारका, नट्या पाहून तरूणांना नुसते सौंदर्याचे वेड लागले आहे. काही ठिकाणीतर लग्नानंतरही पुरुष बायकोस टोमणे मारतात. ‘मला ही पसंत नव्हती आई वडीलांच्या आग्रहास्तव मी या मुलीशी लग्न केलं.

असे संवाद बायको समोर करताना ऐकले आणि पाहिले आहेत. शाळेत लहानपणापासूनच मुलींच्या मनात सुंदर आणि कुरुप याचा भेद कळायला लागतो. घरच्या वातावरणात दोन मुली असतील आणि त्यातली एक सावळी असेल तर लागलीच तिची तुलना व्हायला लागते. स्वत:ची आई किंवा कुटुंबातील व्यक्ती आपल्याच मुलीमध्ये भेद करतात.

ती खूप सुंदर आहे, ती काळी आहे असे संवाद घालतात अशामुळे बालमनातच सुंदर मुलींसाठी राग आणि द्वेष भावना निर्माण होते. मुलींच्या लग्नाची वेळ येते तेव्हा सावळ्या मुलींना पाहुणे मंडळी तिच्यासमोरच रिजेक्ट करतात. एखाद्या प्रदर्शना प्रमाणे मुलगा पाहून तिला रिजेक्ट करतो काही ठिकाणी मुलगी सुंदर नसेल तर हुंडा जास्त द्यावा लागतो.

पैसे आणि सोने याच्या लालचाने समोरचा मुलगा तिच्या सोबत विवाह तर करतोच पण आपण त्या मुलीवर लग्न नसून उपकार केले आहेत अशी भाषा करतात. लग्नानंतर सावळी मुलगी आईवर गेली असे टोमणेही मा रले जातात. पण गुणवत्ता आणि टॅलेंटवर मुलींना निवडणा-यांची संख्या खुप कमी आहे. ऑफीस कार्यालय असो की कॉलेज सुुंदर तरूणींची वहा वहा करणारे अनेक असतात. एका गोड स्माईलवर काम करणा-यांची संख्या भरमसाठ आहे.


 
यातूनच आपल्या सौंदर्याचा गैर फा यदा घेणाऱ्याही खूप आहेत पण सौंदर्याला संस्काराची जोड असेल तर ती महिला सर्वात नशीबवान आहे. सुंदर चेहरा नसला तरी चालतो पण सुंदर मन असावे. मन पवित्र असेल तर जी वन पवित्र आहे. बाहेरच्या सौंदर्यापेक्षा मनातले सौंदर्य ओळखणारे कमी असतात जो मनुष्य निर्मळ मनाची साथीदार शोधतो तो सर्वात यशस्वी असतो. कारण कोळश्याच्या खाणीतच मौल्यवान हिरा सापडत असतो.

तरूण असो की तरूणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, सौंदर्य हे नश्वर आहे, त्याला कुठल्यातरी आजाराची कीड लागली की महत्व उरत नाही पण सौंदर्यापेक्षा सांमजस्य आणि संस्कार हे कायम असतात आणि हेच आपल्या आयुष्याची मुल्यान भेट असतात.

          - मोहन उगले


 

श्रीमंत डब्यातील गरीब माणसे.......

  श्रीमंत डब्यातील गरीब माणसे....... AC च्या डब्यातील भाजणारे वास्तव............ आयुष्यात पहिल्यांदा AC ने प्रवास केला. डब्यात सेवेसाठी नेमल...